.

.

photo

वाईट माणसं समाज बिघडवत नाहीत ;चांगली माणसं काम करत नाहीत म्हणून समाज बिघडतो .............एक इंजिनीअर चुकला तर चार दोन घरे कोसळतील पण एक शिक्षक चुकला तर सारा समाज कोसळेल ....संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. ..... जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच .....दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो. ....कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर हक्क दुर पळतात.

केंद्रातील शाळांच्या वेबसाईट

शाळेच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी शाळेच्या नावावर क्लिक करा